गरजेच्यावेळी सुकलेल्या ओठांमधून नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात...

गरजेच्यावेळी सुकलेल्या ओठांमधून
 
नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात..

पण एकदा का
तहान भागली की
    मग "पाण्याची चव" आणि
      "माणसाची नियत"दोन्ही बदलतात..


OneSmile..

Comments